अतिवृष्टीचे पंचनामे करीत बसण्यापेक्षा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
तुळजापूर, दि. 25 (चंद्रकांत हगलगुंडे) : धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करून...





















