मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राचेही योगदान : खा. डॉ. अजित गोपछडे यांचा खारीचा वाटा ; पंतप्रधानांनी केली 7300 कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी
नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : मणिपूर मध्ये गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या हिंसाचारावर तोडगा काढत येथे पुन्हा एकदा शांतता...




















